शब्द लगेच दिसून येत नाहीत,
त्यासाठी दुखः थोडं हलक व्हावं लागतं,
रातराणी सारखं ते उमलून यावं लागतं,
त्या मुग्ध सुगंधात सार सार सुसह्य होतं,
आयुष्याच्या पहाटे जुळलेल्या
ह्या दोन ओळी मी जीवापाड जपेल,
मला कुठे ठावूक होतं तुझं असणं,
हीच माझी कविता असेल।
- प्रदीप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा